Sunday 24 August 2014

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे शुभाशीर्वाद तथा शुभेच्छा वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांस !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


आदरणीय ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधताना ह.भ.प.अक्षय महाराज भोसले ! 
विषय :- आजची युवा पिढी आणि आपल संत साहित्य 
अण्णा यांनी अस प्रतिपादन केल कि आजच्या सरकारने 'नगरेची रचावी जलाशये निर्मावी। महावने लावावी नानाविध॥'' ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा पाणी टंचाई थांबेल मोठ्या प्रमानात युवा वर्गाने सक्रीय राहील पाहिजे तेव्हा आपला देश विकासाकडे जाईल , आण्णा यांनी आपले आशीर्वाद तथा शुभेच्छा वारकरी संप्रदाय युवा मंच च्या कार्यास दिल्या .