Sunday 15 December 2013

एकमेका सहाय्य करू... अवघे धरू सुपंथ....मात्र चांगल्या समाज उपोयोगी तत्वांसाठी , लोक जनजागृती संतांची वाचन घरो घरी पोहचवण्यासाठी ...

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

जादू टोणा विरोधी कायदा हा ७०० वर्षापूर्वी संतानी केलेल्या लोकजागृतीचा खरा विजय आहे . सर्व वारकरी एकत्र होते आहेत आणि पुढे हि राहतील ! हि गोष्ट अपवाद कि काही मतभेद असतील मात्र वारकरी हे नेहमीच एकत्र आहेत हे सर्वांनी निट लक्षात घ्यावे .. एकमेका सहाय्य करू... अवघे धरू सुपंथ....मात्र चांगल्या समाज उपोयोगी तत्वांसाठी , लोक जनजागृती संतांची वाचन घरो घरी पोहचवण्यासाठी .... 
आता हि गोष्ट वेगळी कि मला माझ्या ज्येष्ठ मार्ग्दर्ष्कानी सांगितली कि ज्या झाडाला फळ असतील माणस तय्लाच दगड मारतात ..आपण आपल काम करत राह्यचं काय मग भगत काय सामील व्हा ....आपण हि आणि इतरांना हि सांगा हा कायदा धर्म बुडवणारा नसून धर्म वाचवणारा आहे आता ज्यांना भीती आहे या कायदायची ती का आणि कशा बद्दल त्यांच्या विषयी आम्ही बोलन चुकीच राहील आपण सर्व तितके सुज्ञान तर आहातच ..समझने वालो को इशारा काफी ..... ..हा कायदा वारकरी यांचं विरोधात तर बिलकुल नाही मुळात यात विरोध वारकरी यांनी कराव अस काहीच नाही मात्र काही केवळ नाव लौकिक किवा इतर काही आदि गोष्टी करिता करत असतील विरोध .......काल पासून आम्ही ऐकतोय कि म्हटल जात आहे अस कि तुम्हाला किती लख भेटले याला पाठिंबा देण्याकरिता ...किती हास्यसपद आहे असो ., ज्यांना वाट अस न तर त्यांनी आम्हाला मिळवून दयाव कारण त्यांना अनुभव दिसतोय अस काही करण्याचा  हा हा हा ..उगचच काही भलते आरोप करत बसू नये ..इतकच असेल तर माहितीचा अधिकार आहे करा वापर त्याचा आणि करा सिध्द अरूप कोणी अडवल नाही लोकशाही आहे ! मात्र प्रथम सिद्ध करा आणि मगच बोला आणि विचार करून बोला ..असो वारकरी एकत्र आहेत होते आणि कायम असतील ! आणि नक्कीच जयंचा विरोध आहे ते हि समझुन घेऊन उशिरा का होईना या ला पाठिंबा देतील तय्नच नेहमी स्वागतच असेल  ,
तुमचा
अक्षय भोसले .